• उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ॠतुत पाहीलय या दुर्गाला.. बरेचसे फोटो दरवेळचे.. ठिकाण तेच, जागा त्याच फक्त बदलले ते ॠतु आणि अँगल..

  • दु्र्ग पहावेत  ते सह्याद्रीचे… रांगडे, दुर्गम तितकेच प्रेमळ, मनाला सुखावणारे…शतकोनशतके हा सह्याद्री एखाद्या आजोबांसारखा आपल्याला अंगाखांद्यावर खेळवतोय. किती पिढ्या, किती राजवटी, किती सत्तांतरे पाहीलेत याने.

  • महाराष्ट्राच्या मातीच्या या लेकराला एवढंच हवं!

  • “मराठी चारोळ्या” नामक व्हाट्सअँप ग्रुपवर झालेली चारोळ्यांची देवाणघेवाण!

  • शिवकाळातील १२ मावंळ आणि किल्ले!

  • पूर्णविराम म्हणजे शेवट नाही तर एक क्षण थांबायची जागा आणि निघायचे पुढच्या प्रवासाला.

  • खोपोलीजवळच्या पाली गावाच्या कुशीत विसावलेला सरसगड किल्ला हा इतिहासाचा एक मौन साक्षीदार आहे. गणपतीच्या प्रसिद्ध पाली बल्लाळेश्वर मंदिराच्या मागे डोंगररांगांमध्ये दडलेला हा किल्ला, शिवकालीन इतिहासाशी आपले नाते सांगतो.

  • पाऊस आला आणि तिची आठवण येणार नाही असं होणंच नाही… चार ओळी पावसाकडे पाहून सुचलेल्या.

  • The rugged trails, the whispers of history in stone walls, and the breathtaking views from the top—trekking forts in the Sahyadris has been more than just a hobby; it’s been a journey through time.

  • कधी कधी, कहाण्या संपण्यासाठी नाही, तर फक्त थांबून राहण्यासाठी असतात. ही गोष्ट कुठेच संपलेली नाही, ती फक्त थांबली आहे