• पावसाच्या प्रत्येक सरीत काहीतरी खास असतं — मातीचा सुगंध, ओलसर हवा, आणि मनात दाटून येणाऱ्या आठवणी…

  • शब्द नसलेले भावनांचे दवबिंदू,अश्रू .

  • एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावरही, तिच्या आठवणी मात्र सतत आपल्यासोबत असतात. प्रत्येक क्षण, प्रत्येक जागा, प्रत्येक गंध… तिच्या अस्तित्वाची सावली बनून आपल्याला वेढून राहतात. ही कविता अशाच एका प्रवासाची कहाणी

  • कधी कधी प्रेम व्यक्त न करता देखील मनात खोलवर रुजतं. त्या अव्यक्त भावना — नजरेतल्या भावना, हृदयात दडवलेली ओढ, आणि वेळेअभावी किंवा धाडस नसल्यामुळे न बोललेले शब्द — हाच असतो एक अनोखा प्रेमाचा अनुभव.